ताज्या घडामोडी :

.

.
Home » » राजापूर चे बीएसएनएलचे मोबाईल बंद

राजापूर चे बीएसएनएलचे मोबाईल बंद

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १६ एप्रिल, २०१३ | मंगळवार, एप्रिल १६, २०१३

राजापूर  - येवला तालुक्यातील राजापूर येथील बीएसएनएलची मोबाईल सेवा दररोज दुपारी बंद राहत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सेवा सुरळीत न झाल्यास कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा शिवसेना शाखाप्रमुख अशोक आव्हाड यांनी दिली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून येथील कार्यालयातील बॅटरी नादुरुस्त असल्याने वीज असल्याशिवाय मोबाईल सेवा सुरू राहत नाही. त्याची दुरुस्ती न केल्यास कोणत्याही क्षणी कार्यालयास कुलूप लावण्यात येईल याची नोंद संबंधित अधिकार्‍यांनी घ्यावी, अशी मागणी अशोक आव्हाड यांनी केली.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity